ऐकावं ते नवल :-
'पुणे विद्यापीठ' गेल्या काही दिवसांपासून विविध धक्कादायक आणि आश्चर्यचकित गोष्टींमुळे वर्तमानपत्रात येत आहे, मग ते शारीरिकशिक्षण विभागातील घटना असो वा भोजनागृहातील जेवणात अळ्या आणि शिवाजी उद्यानातील कचरा करणारे पर्यटक अश्या न अनेक कारणांनी विद्यापीठ आपले नाव गाजावतय.
अरे जे महाराष्ट्रातील सर्वात उच्च दर्ज्याच विद्यापिठ आहे, अश्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाव्या हि लांछनास्पद गोष्ट आहे. त्यात अधिकाऱ्यांची अरेरावी. खरच खूप वाईट वाटतंय.
अश्या घटना खरचं आपल्या विद्यापीठाचे नाव खराब करतात का ?
मग याला जबाबदार कोण ??
का होत नाही होत दोषींवर कारवाई ???
कोठे कमी पडतंय विद्यापीठ ????
यावरून विद्यापीठ आपला दर्जा कायम ठेवेल ?????
आपल्याला काय वाटतं ? नक्की सांगा.
'पुणे विद्यापीठ' गेल्या काही दिवसांपासून विविध धक्कादायक आणि आश्चर्यचकित गोष्टींमुळे वर्तमानपत्रात येत आहे, मग ते शारीरिकशिक्षण विभागातील घटना असो वा भोजनागृहातील जेवणात अळ्या आणि शिवाजी उद्यानातील कचरा करणारे पर्यटक अश्या न अनेक कारणांनी विद्यापीठ आपले नाव गाजावतय.
अरे जे महाराष्ट्रातील सर्वात उच्च दर्ज्याच विद्यापिठ आहे, अश्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाव्या हि लांछनास्पद गोष्ट आहे. त्यात अधिकाऱ्यांची अरेरावी. खरच खूप वाईट वाटतंय.
अश्या घटना खरचं आपल्या विद्यापीठाचे नाव खराब करतात का ?
मग याला जबाबदार कोण ??
का होत नाही होत दोषींवर कारवाई ???
कोठे कमी पडतंय विद्यापीठ ????
यावरून विद्यापीठ आपला दर्जा कायम ठेवेल ?????
आपल्याला काय वाटतं ? नक्की सांगा.
No comments:
Post a Comment