Monday, 13 August 2012

१५ ऑगस्ट

rohit.bhise.75@facebook.com
१५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिन  आला आहे....... त्या पार्श्वभूमीवर इतिहासाचा विचार केल्यावर जे जे स्वतंत्र सैनिक अथवा राष्ट्रपुरुष यांची आणि  जे स्वराज्यासाठी http://www.facebook.com/groups/262968313816238/ढले....अश्या  काही  थोर राष्ट्र नेत्यांची वाकये मला आठवतात आणि आवडतात........ 

तुम्हालाही ते नक्कीच आवडतील ...............

" भारत मातेच्या स्वातंत्रासाठी मी कुठलीही शिक्षा भोगायला  तयार आहे "........ (स्वा.विनायक दामोदर सावरकर  )

" तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आज़ादी दूंगा ".........(सुभाषचंद्र बोस)

"अहिंसा परमो धर्म "...............(म. गांधी)


" स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "......(लोकमान्य टिळक)

 " माणुस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो ". .......(डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

" शिका, संघर्ष करा, संघटित व्हा "........(डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही "......(लोकमान्य टिळक)

" मैं अपनी झांशी नहीं दुंगी "..........(झाशीची राणी )

" आधी लगीन कोंढाण्याच मग, रायबाच "..........(तानाजी मालुसरे )

अजून काही प्रेरणा देणारी वाक्ये.....

सायमन go  back.....
भारत छोडो.......
इंकलाब ...... जिंदाबाद .......
वंदे मातरम........

तुम्हाला अजून काही  असं सुचल तर नक्की share करा.......http://www.facebook.com/groups/262968313816238/

No comments:

Post a Comment