Tuesday, 21 August 2012

मोर्च्याच राज-कारण

        आज जे काही राजसाहेबांनी मोर्च्या द्वारे जनसामान्य नागरिकांच्या मनातील उद्द्वेश बाहेर आणला तेहि शांततेच्या मार्गाने खरचं हे कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्यांच्या मोर्च्याच जे काही राजकारण उठलं ते पण विशेष आहे. 'विरोधक' कसा असावा याच उत्तम उदाहरण राजसाहेब आहेत. आजपर्यंत मनसे म्हणजे 'खळं-फटयाक' एवढंच वाटत होत. पण या मोर्च्याच्या आधारे त्यांनी शांततेचा मार्गाने सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे. खरंच त्यांनी महाराष्ट्र धर्म भारताला दाखवून दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.....

No comments:

Post a Comment