कायदाच अजूनही सर्वश्रेष्ट :-
गेल्या २/3 दिवसांपासून न्यायालय महत्वपूर्ण खटल्यांचे निकाल देत आहे. त्यात विविध पक्षाचे माजी/आजी आमदार, मंत्री, संघटनाप्रमुख, अतिरेकी दोषी ठरवून त्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे, आपला कायदा खूप कडक असून सर्वाना समान न्याय देतो याची जाणीव आता निश्चित सर्वाना होईल. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका. आपली न्यायपालिका खूप बळकट आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
गेल्या २/3 दिवसांपासून न्यायालय महत्वपूर्ण खटल्यांचे निकाल देत आहे. त्यात विविध पक्षाचे माजी/आजी आमदार, मंत्री, संघटनाप्रमुख, अतिरेकी दोषी ठरवून त्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे, आपला कायदा खूप कडक असून सर्वाना समान न्याय देतो याची जाणीव आता निश्चित सर्वाना होईल. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका. आपली न्यायपालिका खूप बळकट आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
No comments:
Post a Comment